मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड येथील अवघड वळणाजवळ पिकअप टेम्पो दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामस् ...
दापोली - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात घरात समुद्राचे पाणी घुसले आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण ... ...
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे. ...
रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून आईच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला अटक ...
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कते ...
कोट्यवधीचा निधी खर्ची पडूनही थिबा राजवाडा पर्यटकांसाठी अद्याप खुला न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजवाड्याच्या सुशोभिकरणाचे काम रेंगाळल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अचानक पाहणी केल्यानंतर संबंधितांची तारांबळ उडाली. निकृष्ट दर्जाच्य ...
मनोज मुळ्ये ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक आज, सोमवारी होत असून, यामध्ये रिफायनरी प्रकल्पासाठीचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. संपादित केल्या जाणा ...
रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजाराचे ...