पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. ...
चला मिळून ताई माई, रोखू आपण महागाई, बंद करा भेदाभेद, महागाईचा करा निषेध अशा घोषणा देत आज राजापुरात शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. ...
गेली बारा वर्षे नारायण राणे यांना काँग्रेसवाल्यांनी सडवले. आता त्यांना भाजपावाले कुजवतील, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मारला. ...
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळली आहे. शुक्रवारी ही मगर किनाऱ्यावर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ हजर झाले. ...
केंद्र शासनाने माणसाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड काढले. त्या धर्तीवर जनावरांची ओळख पटविण्यासाठी पशु संजीवनी, योजना सुरु करुन जनावरांची ओळख आणि पूर्व इतिहास ओळखण्यासाठी दुधाळ जनावरांसाठी १२ अंकी युनिक आयडी कोड देण्यात येत असून त्यासाठी रत्नागिरी जिल् ...