लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिपळूण परिसरात विविध मंडळाच्यावतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप - Marathi News | Free allocation of Chandan seedlings for various Mandals in Chiplun area | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण परिसरात विविध मंडळाच्यावतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप

राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २७ आणि २८ आॅक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण संमेलन’ पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात विविध मंडळाच्या वतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. ...

महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास सत्याग्रह करणार : हुसेन दलवाई - Marathi News | If the highway is not repaired, Satyagraha will be done: Hussein Dalwai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास सत्याग्रह करणार : हुसेन दलवाई

मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाड ...

झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Female death due to excessive dose of sleeping pills | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने महिलेचा मृत्यू

खेड शहराजवळील भरणे नाका येथे असलेल्या मूळच्या नांदेडमधील मुखेड येथील कमल हनुमंत ढोपारे (३१) यांनी झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भरणे नाका येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ...

मुंबई ते दाभोळ मार्गावर जल वाहतूक सुरू - Marathi News |  Water Transport on Mumbai to Dabhol Road | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई ते दाभोळ मार्गावर जल वाहतूक सुरू

दाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहेत. मुंबई ते दाभोळ या मार्गावर जल वाहतूक सुरू झाली असून सकाळी ११ वाजता मुंबईहून दाभोळला रवाना झालेली बोट आता दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली आहे. ...

मुंबई-गोवा महामार्ग मोबदल्यासाठी २७७ कोटीची गरज - Marathi News | Rs 277 crores for the Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग मोबदल्यासाठी २७७ कोटीची गरज

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तालुक्यात २६५ कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित मोबदला वाटपासाठी आणखी २७७ कोटी ६६ लाख १६ हजार ४१० रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ...

 स्रीधन परत करून रत्नागिरी पोलिसांची अनोखी भाऊबीज - Marathi News | The unique brother-in-law of Ratnagiri Police by returning Sreedhan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी : स्रीधन परत करून रत्नागिरी पोलिसांची अनोखी भाऊबीज

दीपावलीच्या मंगल व पावित्र्यपूर्ण वातावरणात पोलिसांनी भाऊबीजेची अनोखी भेट सर्वांना दिली. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल झालेनंतर परत मिळालेल्या मुद्देमालातले स्रीधन न्यायालयाच्या परवानगीने महिला फिर्यादी भगीनींना परत केला. यातून संबधितांच्या चेहऱ ...

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळ एसटी-मिनीबसची टक्कर, 12 जखमी - Marathi News | ST-Minibus collision collision, 12 injured on Sangheshwar near Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळ एसटी-मिनीबसची टक्कर, 12 जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी सकाळी खासगी मिनी बस आणि एसटी बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ...

एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल - Marathi News | The situation of common people due to the ST strike | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर ...

पाणीपट्टी न भरल्याने देवधे वरची सावंतवाडीतील ग्रामस्थांचे पाणी बंद - Marathi News | Due to not paying water for the water supply, Goddess water of Sawantwadi above the water stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाणीपट्टी न भरल्याने देवधे वरची सावंतवाडीतील ग्रामस्थांचे पाणी बंद

लांजा तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे. ...