राजापूर : तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून, सोमवारी रात्री दसूर व परुळे या गावात भक्ष्याचा पाठलाग करताना दोन बिबटे विहिरीत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
शिवाजी गोरेदापोली : टंचाईमुक्त महाराष्ट्र' घोषणा करून सर्वांसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने युतीच्या सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत दोन वर्षात अतिशय चांगली कामे होण्यास मदत झाली. मात्र, अभियानाच्या तिस ...
गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमाव ...
अकोला : छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील १९१ शेतक-यांना कर्जमाफी मिळाली. उर्वरित पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. ...
राजापूर : गोठ्यात गुरे सोडायला गेलेली महिला वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली. पार्वती महादेव कदम (वय ६०) असे तिचे नाव आहे. तालुक्यातील जांभवली-पोटलेवाडी गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा संशय ग्रामस्थांनी व्य ...
रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. ...
शिवसेना सत्तेसाठी लाचार बनली आहे. शिवसेना-सत्तेत असली तरीही भाजपने शिवसेनेला लाथाडले आहे. परंतु, शिवसेना भाजपला विरोध करु शकत नाही. कारण सेनेच्या वाघाचं आता मांजर बनलं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी दापोली येथील सभेमध्ये केली. ...
रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़. ...