राज्यभरातील रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सच्या नियुक्तीची जाहिरात राज्य शासनाने १० नोव्हेंबरला प्रसिध्द केली आहे. त्यानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ही पदे भरण्यास आरोग्य सेवा आयुक्तांनी परवान ...
राज्य शासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कऱ्हाड ते चिपळूण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. आता हा मार्ग खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. ...
सत्तावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम तर वेंगुर्लेच्या कलावलय संस्थेचे निखारे नाटकाने दुसरा क्रमांक मिळाला आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे. अनुलोम संस्थेचे मार्गदर्शन व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी स्वखर्चाने खतासाठी दोन गादीवाफे केले. ...
खेड तालुक्यातील चिरणी गणशेवाडीतील सुपुत्र जवान अमर आत्माराम आंब्रे यांचा राज्यस्थान कोटा येथील अत्यंत निर्जनस्थळी देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. शहीद दिनी दिनांक २६ नोव्हेंबर रोजीच ही दुर्घटना घडली. पुणे येथील निगडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त ...
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यं अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. विश्वातील इतर विद्यापीठानेही यासंशोधनाला मान्यता दिल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्र ...
पारंपरिक कात उद्योगाला सध्या आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे बॉयलरला शासनाची परवानगी मिळाली असतानाही कात उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खैराची तोड चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कात उद्योगाला चांगले दिवस आले असत ...
कोकणातील माणूस सुसंस्कृत आहे, बुद्धिमान आहे आणि बुद्धिमान माणसाला शांतता हवी असते. त्यासाठीच आपला लढा आहे. आपला लढा हा नारायण राणे यांच्याविरोधात नाही, तर त्या प्रवृत्तीविरोधात आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री व ...