शनिवारी रात्री १२.३० वाजता चेन्नईहून महाडकडे जाणारा कंटेनर कोयना कुसवडे या ठिकाणी उलटला. त्यामुळे कुंभार्ली घाट तब्बल १२ तास बंद होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कंटेनर बाजूला करुन घाट सुरळीत करण्यात आला. तब्बल १२ ता ...
कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेली पदे कायमस्वरुपी समजण्यात येऊ नयेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे़ त्यामुळे गेली अनेक वर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्या ...
शिवजयंतीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अहमदनगरचे भाजपचे बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरोधात चिपळूणमध्ये... ...
जिल्हा रूग्णालयाच्या नव्याने बांधल्या जाणा-या तसेच नूतनीकरण होणा-या इमारतीमध्ये अनेक त्रुटी दिसल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी बांधकाम खात्याच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. बांधकामातील अनेक त्रुटींची पूर्तता करण्याचे आणि खराब काम करणा-या ठेकेद ...
आपले आजोबा, पणजोबा किंवा त्यांच्याही आधीच्या काळात वापरल्या गेलेल्या वस्तूंची क्रेझ खूप लोकांना असते. बदलत्या काळात खूप जुन्या गोष्टी आपल्याला पाहायलाही मिळत नाहीत. पण अशा गोष्टी जतन करून त्या लख्ख ठेवणारा एक अवलिया रत्नागिरीत आहे आणि त्यांनी एक-दोन ...
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयाचा विद्यार्थी विलास विजय रहाटे याची मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघात ‘३३ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी’ निवड झाली आहे ...
मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे ...
राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून बंदी कालावधीतही सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी सुरू आहे. पर्ससीन मासेमारी कठोर कारवाईद्वारे बंद करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाल ...