गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे,. या प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज गणपतीपुळे येथे पार पडला. आता गणेशभक्तांना गणपतीपुळे मंदिरात होणारी रोज दुपारची आरती ऑनलाईन पाहता येणार आहे. या ऑनलाईन आरतीचा शुभारंभही आज झाला. ...
रत्नागिरी जिल्ह्यात मागेल त्याला वीज देण्यासाठी विविध ठिकाणी वीज डेपो स्थापित करण्यात येणार आहेत. येत्या काळात सर्वांना वीज देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तसेच शेतीसाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री रवी ...
एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे. परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी ...
बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकीबरोबरच आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठीही सीईटी घेण्याचा निर्णय झाला असून, या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस झालेल्या या निर्णयाची माहिती इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्या ...
रत्नागिरी मॅँगो पर्यटन सिटी अशी रत्नागिरी शहराची नवीन ओळख यापुढे निर्माण केली जाणार आहे. रत्नागिरी शहर व गणपतीपुळे परिसरात वर्षभरातील मोठ्या विक एन्डला येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रत्नागिरी मॅँगो पर्यटन भरार ...
ते दोरीच्या सहाय्याने ६० फूट विहिरीत उतरले. बुडून बेशुद्ध पडलेल्या दोन वर्षांच्या बाळाला त्यांनी जवळ घेतले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी उलटे करून छातीवर दाब दिला व बाळाच्या पोटातील पाणी काढले. त्यातून बाळ शुद्धीवर आले. त्यानंतर लोकांच्या मदतीने ...
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष विनय तथा भय्या मलुष्टे, सेनेचे नदीम सोलकर यांच्यासह सेनेतील व अन्य पक्षांतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी डोंबिवली मुंबई येथे भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित ...
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...
इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जात असली तरी लोकांचा पैसा आणि खासगी आयुष्य आणि गोपनीयता याला सायबर गुन्ह्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. सन २०१६मध्ये ४४ सायबर गुन्ह्यांची प्रकरणे नोंद झाली आणि २०१७मध्ये ही संख्या तब्बल ५२ वर गेली आ ...
फार मोठ्या सांस्कृतिक वारशाचे आपण वारसदार ठरलो आहोत. लोकसहभागातून हा वारसा संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. उक्षीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केली असून, कोकणातील हे प्रथम संरक्षित कातळशिल्प आहे. याची नोंद नक्कीच इतिहासात होईल. रत्न ...