शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ...
राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आं ...
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. ...
राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना शेकाप, मनसेचा पाठिंबा आहे. स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांच्याशी माझे व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठिंबा देण्याबाबत बोलणे झाले आहे. ...
केवळ दोन वर्षात कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून ठसा उमटविलेले जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. ...
येत्या तीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना आता गॅस पाईपलाईनने गॅसचा पुरवठा केला जाणार असून, रत्नागिरी द ...
घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. ...
गांडूळखत प्रकल्पाबरोबरच सामुहिक शेतीचा प्रयोग करून गुहागर तालुक्यातील असगोली येथील श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाच्या कार्याची दखल घेऊन रत्नागिरीतील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...
मजुरी करत असतानाच पैसे साठवून शांताराम भागोजी झोरे यांनी एक म्हैस विकत घेतली व त्यावर दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यांच्या अविरत मेहनत व कष्टाचे चीज म्हणूनच आता त्यांच्या गोठ्यात ३५ जनावरे असून, दररोज आपल्याकडील ६० लीटर दुधाची विक्री ते गणपतीपळे, वरवडे ...
देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ट्रक व स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीनजण ठार झाले. मृतांमध्ये राजापूर काजिर्डा येथील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यातील एका ...