बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदि ...
कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत शिमगोत्सव साजरा केला जातो. शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे शोधण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिध्द आहे. गुरुवारी शेरणेचा क ...
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली एमआयडीसीमधील कृष्णा केमिकल्स कंपनीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे काम ... ...
रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ...
एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीला आळा घालण्यासाठी व ही मासेमारी पूर्ण बंद करण्यासाठी तटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे मच्छीमार प्रतिनिधी, तटरक्षक ...
रत्नागिरी : मागील दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशी मागणी करून देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष न घातल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा संप ...
चिपळूण : गोवळकोट गोविंदगडावरून रेडजाई देवीची भेट घेवून मंगळवारी श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीची पालखी पेठमाप भागात आली. माहेरवाशिणीचे जोरदार स्वागत करण्यात आले. आज सकाळी पेठमाप परिट आळी येथील पालख्या विसावल्या असून तेथे ओट्या भरण्यासाठी व दर्शन ...
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. रविवारी रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी रुंढे येथील होळी न ...
पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पंचगव्य विद्यापीठ, ...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ...