गुहागर वन परिक्षेत्रात सध्या १५ बॉयलर व कुकरधारक कात इंडस्ट्रिजना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रदूषण होत असून, मानवी जीवनास भविष्यात धोका होऊ शकतो. बॉयलरमुळे मोठ्या प्रमाणावर खैराची कत्तल होत असल्याने भविष्यात खैर वनस्पती नामशेष होण्याच्या मार्ग ...
हवामानावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आंबा पिकामध्ये वातावरणातील बदलांमुळे अनिश्चितता आली आहे. आंबा व्यवसायाला काहीतरी जोडव्यवसाय सुरू करावा, यासाठी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील युवक यज्ञेश भिडे याने साडेतीन एकरवर मिरची लागवड केली आहे. ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब)मधील पोटनिवडणूक येत्या ६ एप्रिल २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपतर्फे वसंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच ...
अठरा वर्षापूर्वी पतीचे निधन झाले, पदरी मूलबाळ नाही. त्यामुळे साहजिकच एकटेपणा वाट्याला आला. अन्न होतं आणि निवारा होता, तेवढाच तिच्या जगण्याचा आधार होता. दुर्दैवाने तिच्या डोक्यावरचे छप्पर आगीत भस्मसात झाले. वयाच्या ८० व्या वर्षी विजया उद्धव पवार पुन्ह ...
वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले. ...
वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भा ...
राज्य शासनाने पतंजली विद्यापीठाला मान्यता दिली असून, या विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यात पाच हजार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पतंजलीच्या शाळा चालण्यासाठी राज्यातील अनुदानित शाळा बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन पतंजली विद्यापीठासाठी शालेय ...
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...
रत्नागिरी शहरात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरु असून, ८०१ उमेदवारांची चाचणी झाली. त्यामध्ये ७५० उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. ...
रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाण ...