लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी : मालगुंड येथे साडेतीन एकर जागेवर मिरचीची लागवड - Marathi News | Ratnagiri: Planting of pepper in the three acres of land at Malgunda | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : मालगुंड येथे साडेतीन एकर जागेवर मिरचीची लागवड

हवामानावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आंबा पिकामध्ये वातावरणातील बदलांमुळे अनिश्चितता आली आहे. आंबा व्यवसायाला काहीतरी जोडव्यवसाय सुरू करावा, यासाठी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील युवक यज्ञेश भिडे याने साडेतीन एकरवर मिरची लागवड केली आहे. ...

रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे वसंत पाटील यांचा अर्ज दाखल - Marathi News | BJP nominees Vasant Patil for the by-election of Ratnagiri Municipal Council | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे वसंत पाटील यांचा अर्ज दाखल

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब)मधील पोटनिवडणूक येत्या ६ एप्रिल २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपतर्फे वसंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच ...

रत्नागिरी : छप्पर आगीत भस्मसात, आजी विजया पवार पुन्हा निराधार - Marathi News | Ratnagiri: Chhapar fires fire, grandmother Vijaya Pawar again is notorious | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : छप्पर आगीत भस्मसात, आजी विजया पवार पुन्हा निराधार

अठरा वर्षापूर्वी पतीचे निधन झाले, पदरी मूलबाळ नाही. त्यामुळे साहजिकच एकटेपणा वाट्याला आला. अन्न होतं आणि निवारा होता, तेवढाच तिच्या जगण्याचा आधार होता. दुर्दैवाने तिच्या डोक्यावरचे छप्पर आगीत भस्मसात झाले. वयाच्या ८० व्या वर्षी विजया उद्धव पवार पुन्ह ...

रत्नागिरीत आॅलिव्ह रिडले'च्या पिल्लांना जीवदान, अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू - Marathi News | Alive Ridley's chicks in Ratnagiri continue to save lives, protect eggs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत आॅलिव्ह रिडले'च्या पिल्लांना जीवदान, अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू

वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाची हजेरी - Marathi News | Rainfall of rain in Lanja, Rajapur taluka of Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाची हजेरी

वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भा ...

रत्नागिरी : पतंजलीसाठी राज्यातील शाळा बंद करण्याचा डाव : ज्ञानेश्वर कानडे - Marathi News |  Ratnagiri: School closed for schools in Patanjali: Dnyaneshwar Kanade | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पतंजलीसाठी राज्यातील शाळा बंद करण्याचा डाव : ज्ञानेश्वर कानडे

राज्य शासनाने पतंजली विद्यापीठाला मान्यता दिली असून, या विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यात पाच हजार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पतंजलीच्या शाळा चालण्यासाठी राज्यातील अनुदानित शाळा बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन पतंजली विद्यापीठासाठी शालेय ...

रत्नागिरी जिल्ह्यातील एलईडी मच्छीमारीबाबत लवकरच बैठक - Marathi News | The meeting will be held soon in the Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील एलईडी मच्छीमारीबाबत लवकरच बैठक

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...

रत्नागिरीत पोलीस भरती प्रक्रिया सुरु, पहिल्या दिवशी ७५० उमेदवार उत्तीर्ण - Marathi News | Police recruitment process in Ratnagiri, 750 candidates passed the first day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पोलीस भरती प्रक्रिया सुरु, पहिल्या दिवशी ७५० उमेदवार उत्तीर्ण

रत्नागिरी शहरात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरु असून, ८०१ उमेदवारांची चाचणी झाली. त्यामध्ये ७५० उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांत संभाव्य पाणी टंचाई, - Marathi News | Potential water scarcity in 486 villages in 261 villages in Ratnagiri district, | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांत संभाव्य पाणी टंचाई,

रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाण ...