मे महिन्याच्या सुरूवातीला पडलेला पाऊस आणि कडकडीत उन्हामुळे यावर्षी वीस टक्केच हापूसचे उत्पादन आले. त्यामुळे बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या दरावरही परिणाम झाला होता. यावर्षी कॅनिंग व्यवसायाला देखील फटका बसला असून, कॅनिंगचा दर आठ रुपयांनी घसरला आहे. ...
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपज ...
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा चंद्रेश राम (२०, रा. इंदोर, मध्यप्रदेश) या पाकिटमाराने हातोहात लंपास केल्या. ...
चिपळूण येथील नगर परिषदेच्या जलतरण तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या कपिल सांबरेकर याचे शवविच्छेदन झाल्यानंतरही रिपाइंसह बौध्द समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संतप्त भीमसैनिकांनी जोरदार घोषणा देत नगराध्यक्षा ...
संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. त्यांनतर सुमारे १८ वर्षे मुंबईत प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू आहे. मात्र, हे करताना अतिशय दुर्गम भागात वसलेल्या आपल्या गावासाठी काही तरी करावे, या तळमळीतून विघ्रवलीचे (ता. संगमेश्वर) सुपुत्र प्रा. कमलाकर विठ्ठल इ ...
ग्रामीण तसेच शहरी भागात श्वानांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कळपाने फिरणारे हे श्वान दिसेल त्याला चावा घेत असल्याने अनेकांनी श्वानांचा धसका घेतला आहे. श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे श्वानाने चावा घेतल्यास त ...
विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक २५ जून २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीकरिता चाचपणी सुरू आहे. इच्छुकांची वाढती संख्या पाहता सेना, राष्ट्रवादी व भाजपकडून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, याकडे सर्वांच ...
रणरणते ऊन, भयंकर उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणे जनावरेदेखील पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशीच तहानलेली दोन वर्षांची मादी बिबट्या पाणी पिऊन परतत असताना रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकली. या बिबट्या माद ...
रत्नागिरीत गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये खून, बलात्कार, दरोडा यांचे प्रमाण वाढत असून, चोरी हा प्रकार तर नित्याचाच झाला आहे. मात्र, त्याचबरोबर चिंतेचा विषय म्हणजे आता बालगुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. विविध गुन्ह्यांमध्ये आ ...