लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-गोवा महामार्गावर १००पेक्षा अधिक बळी - Marathi News | More than 100 victims on the Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर १००पेक्षा अधिक बळी

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपं ...

रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई - Marathi News | Ratnagiri: The fight for existence for the Shiv Sena in the Guhagar Municipal Panchayat elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई

गुहागर शहरामध्ये शिवसेनेचे फार मोठे अस्तित्व नाही. तरीही नगरपंचायत निवडणुकीमध्ये ही मते निर्णायक ठरणार आहेत. शिवसेनेने वॉर्ड १ व वॉर्ड ६ मधील उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत उमेदवारांमध ...

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहत ३६ तास पाण्याविना, पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड - Marathi News | Ratnagiri: The industrial area of ​​Lote 36 hours without water, the failure of the pumping station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहत ३६ तास पाण्याविना, पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड

लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीमध्ये गेले महिनाभर वीज व पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. गेले ३६ तास लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वालोपे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे ...

रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांचा निधी होणार भूमिगत - Marathi News | Underground of underground electricity will be funded by Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांचा निधी होणार भूमिगत

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १६१.५ किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. ही वाहिनी टाकण्यासाठीचे खोदकाम करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे. तसेच खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागण ...

रत्नागिरी : कासवांची पिल्लं सुखरुप सोडली समुद्रात - Marathi News | Ratnagiri: The turtle cubs leave safely in the sea | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कासवांची पिल्लं सुखरुप सोडली समुद्रात

रत्नागिरी, कासवाची अंडी आता मोठ्या प्रमाणात संरक्षित केली जाऊ लागली आहेत. केवळ दाभोळ (दापोली) ते वेळास (मंडणगड) या किनारपट्टीवर ... ...

रत्नागिरी : जिवलग मित्रानेच केला घात, अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटी खून ? - Marathi News | Ratnagiri: A bizarre friend committed suicide, fear of exposing unethical relations? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जिवलग मित्रानेच केला घात, अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटी खून ?

माळवी येथील दिनेश शिगवण यांचा खून त्याचा मित्र संतोष निर्मळ यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून एकट्यानेच खून केला की अजून दुसरे कोणी साथीदार आहेत याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणात संतोष याच्यासह दिनेशची दुसरी पत्नी स ...

रत्नागिरीतील जिल्हा प्रशासनाच्या मदत कक्षाकडे तक्रारींचा ओघ - Marathi News | Complaints of the complaints of District Administration Assistant Cell of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील जिल्हा प्रशासनाच्या मदत कक्षाकडे तक्रारींचा ओघ

रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जनतेच्या समस्या तसेच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या २४ तास अद्ययावत मदत कक्षातून नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असल्याने या सेवेकडे नागरिकांचा ओघ वाढला आहे. गेल्या दहा महिन्यात या कक ...

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळेत आणखी तीन कातळशिल्पे - Marathi News | Three more artillery in Anagle and Bakele in Rajapur taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळेत आणखी तीन कातळशिल्पे

कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक ...

रत्नागिरी : बाराही महिने हवामानाने पोळलं अन् फळांना जाळलं, रत्नागिरीकर बेजार - Marathi News | Ratnagiri: Rain washed for twelve months and burnt for fruit, Ratnagiri Bakar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : बाराही महिने हवामानाने पोळलं अन् फळांना जाळलं, रत्नागिरीकर बेजार

रत्नागिरीचा कॅलिफोर्निया होण्यापूर्वीच रत्नागिरीकरांना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसू लागला आहे. बाराही महिने तिन्ही मुख्य ऋतुंचा आभास होत असल्याने आता या निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात अनेक आजारांची वाढ होत आहे. वाढते शहरीकरण, निसर्गावर चालवलेली कु ...