मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून इनोव्हा कार नदीत पडल्याने तीनजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आज बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या गाडीतून चिपळूण तालुक्यातील धामणंद येथील पाटणे कुटुंबीय प्रवास करत हो ...
रिझवानाने महत्प्रयासाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होत जिल्ह्यातून प्रथम महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. ध्येयवेड्या रिझवानाला आता राज्य सेवा आयोगाची पुढील परीक्षा पास होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) व्हा ...
इनोव्हा गाडीचे मालक गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून एटीएममध्ये पैसै काढायला गेले. त्याचवेळी विनाचालक इनोव्हा गाडी रिव्हर्स जाऊन पेट्रोल पंपात घुसली. तेथील दोन वाहनांना जोरदार धडक देऊन स्टेट बॅँकेच्या एटीएमसमोर थांबली. शहरातील जुना माळनाका येथे गुरुवा ...
प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आई, वडील व आजीच्या पाठिंब्यावर तनया रवींद्र दळवीने दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर सर केले. पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करून तिला पुढे आयएएस अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे. ...
नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्प ...
भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला. ...
रत्नागिरी : राष्टÑीय पक्ष म्हणविणाऱ्या भाजपकडे स्वत:च्या पक्षाचा उमेदवार नाही. त्यांना उमेद्वार आयात करावा लागतो हे त्यांचे दुर्दैव आहे. याआधी जे पदवीधरचे आमदार होते व आता ज्यांना भाजपने आयात करून उमेद्वारी दिली आहे, त्यांनी गेल्या सहा वर्षांत मतदारस ...