सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन ...
विविध विषयांवर सखोल चर्चा करत राजापूरची आमसभा गुरुवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जनतेचा प्रखर विरोध असतानाही शासनाने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादल्याचा जोरदार निषेध या आमसभेत करण्यात आला. ...
हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १ ...
रत्नागिरी : देवरुख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरीत्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्षपदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवाद ...
रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. या गाड्यांमुळे बीएस व्हर्जनच्या गाड्यांपेक्षा प्रदूषण कमी होत असले तरीही होणारे प्रदूषण हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. रत्नागिरी विभागात सध्या युरो ४ व्हर्जनच्या ८५२ गाड्यांचा ...
सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ची पेन्शन योजना लागू करावी, शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांकरिता वरिष्ठ निवडश्रेणी लागू करावी, २३ आॅक्टोबरचा शासननिर्णय रद्द करावा व अशा अन्य मागण्यांसाठी शनिवारी शेकडो शिक्षकांनी जिल्ह ...