रत्नागिरी शहराच्या माळनाका परिसरातील एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरून बाहेर निघताना दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंपातील कर्मचारी व तेथे उपस्थितांनी दुचाकी ढकलत रस्त्यावर नेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नं ...
आवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू आहे. आपल्या भावना दुसऱ्यासमोर व्यक्त करण्याचे ते एक उत्तम साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवाजावरून त्याच्या मनातील भावना व्यक्त होत असतात. म्हणून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र ...
तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगं ...
येत्या पावसाळ्यात कोकण रेल्वेची वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत रेल्वे सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस वाहनामार्फत प्रत्यक ...
मुंबई - गोवा महामार्गावरील वाटूळ येथील घाटामध्ये मारुती व्हगनॉर (एमएच १२ एच २० - ५३२५) या गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने गाडीतील चालकाने गाडीबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ...
आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतून ...
देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ...