लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

Holi 2018 रत्नागिरी : पालखीविना आडिवरे येथे रंगतो शिमगोत्सव, २ मार्चला होळी उभी होणार - Marathi News | Holi 2018 Ratnagiri: Shimgotsav, colorful at Palkhivina Adivare, will be celebrated on March 2 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Holi 2018 रत्नागिरी : पालखीविना आडिवरे येथे रंगतो शिमगोत्सव, २ मार्चला होळी उभी होणार

राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. रविवारी रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी रुंढे येथील होळी न ...

रत्नागिरी : जग जाते आहे विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात : निरंजन वर्मा - Marathi News | Ratnagiri: The world is known for its destructive science: Niranjan Verma | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जग जाते आहे विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात : निरंजन वर्मा

पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पंचगव्य विद्यापीठ, ...

रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही - Marathi News | Ratnagiri: In the 8 days of water planning, Uday Samant, the testimony of Rahul Pandit | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही

रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ...

रत्नागिरी : उष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घाम, मे महिन्यात तीव्र उन्हाळा? - Marathi News | Ratnagiri: Summer heat in February, heat in May, Summer in May? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : उष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घाम, मे महिन्यात तीव्र उन्हाळा?

फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला ...

रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै - Marathi News | Ratnagiri: The power of the mind is important, it should be cultivated: Prahlad Pa | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै

जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले. ...

रत्नागिरीतल्या कलाकाराने श्रीदेवींना अशी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | The artist from Ratnagiri paid homage to Sridevi | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतल्या कलाकाराने श्रीदेवींना अशी वाहिली श्रद्धांजली

रत्नागिरी - श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त साऱ्यांनाच धक्का देणारं ठरलं. अनेकांनी शब्दांतून आपल्या भावना मांडल्या. तिच्या चित्रपटांची आठवण काढली. तिची ... ...

कशेडी घाटात कंटेनर घसरल्याने शिमगोत्सवासाठी येणारे मुंबईकर रखडले - Marathi News | Due to the decline of the container, the Mumbaikar Ruktale who came to Shimagotsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कशेडी घाटात कंटेनर घसरल्याने शिमगोत्सवासाठी येणारे मुंबईकर रखडले

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास खेडच्या दिशेने घाटरस्त्यात चढणारा कंटेनर अचानक मागील बाजूने घसरू लागल्याने महामार्गावर तिरका उभा राहिला. ...

अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरीचे कृषी प्रदर्शन अव्वल- खासदार विनायक राऊत - Marathi News | Ratnagiri Agriculture Exhibition - Other than other districts - MP Vinayak Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरीचे कृषी प्रदर्शन अव्वल- खासदार विनायक राऊत

गेल्या वर्षीपासून रत्नागिरीत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या मागे लागलो होतो. येथील कृषी प्रदर्शन देखणं, परिपूर्ण असून, प्रत्येक स्टॉल पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीचे प्रदर्शन अव्वल ठरले आहे. ...

कुटुंबसंस्थेत संवाद थांबला, वाद वाढला, विवाहबाह्य संबंधांमुळे कौटुंबिक वातावरण बिघडलेले - Marathi News | Communication stopped in family, dispute grew, family atmosphere spoiled due to unmarried relations | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुटुंबसंस्थेत संवाद थांबला, वाद वाढला, विवाहबाह्य संबंधांमुळे कौटुंबिक वातावरण बिघडलेले

आज महिलावर्ग शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत. त्यामुळे स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित होऊ लागली आहे. शिक्षणाने महिलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. ...