देवरुख : भरतीच्यावेळी खाडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या पाचपैकी दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिघांना वाचविण्यात यश आले. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीतील कडेवठार येथे रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. प्रसन्न हेमंत रामपूरकर (वय १६ ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे शिक्षण तसेच अनुभवाच्या जोरावर नियमित शासकीय सेवेमध्ये समायोजन करावे, या मागणीसाठी मंगळवारपासून अधिकारी व कर्मचारी महासंघाने काम बंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन १४ मे ...
कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील हरिश्चंद्र बेहेरे आणि प्रसाद बेहेरे या पिता-पुत्रांनी अशीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत १६ वर्षांपूर्वी २२ एकर कातळावर फुलशेतीसह नारळ, काजू आणि आंब्याची लागवड करून नंदनवन फुलवले आहे. ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत. ...
चिपळूण शहरातील गुहागर नाका मच्छीमार्केट परिसर, आफ्रीन अपार्टमेंटमधील ७ फ्लॅट, रश्मी प्लाझा, हजिरा पॅलेस, पेठमापमधील शाहीन अपार्टमेंट या परिसरात मंगळवारी रात्री एकूण १७ बंद फ्लॅट फोडून १ लाख ६१ हजार २७६ रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला आहे. या परिसरात ...
रत्नागिरी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, रत्नागिरीचा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन रमेश पवार (४०) याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत वन विभागाने गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे अर्थात व्हल्चर रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळी येथील उपा ...
रत्नागिरी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मग्रारोहयो) फळबाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गतवर्षी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून यशस्वी केला. त्यामुळे यावर्षी तब्बल १०,००० ...
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १ ...
रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची ...