महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. ...
बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे ६ डंपर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने आणि तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने पकडून ते महाडनाका येथील मैदानावर ठेवले होते. ...
पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा क ...
प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी उंबर्ले आठगाव पंचक्रोशीतील जनतेने उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषण सुरु केले आहे. ...
माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन पेढे येथील श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र येथे पार पडले. अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी ३४ वर्षानंतर एकत्र भेटले. ...
संकल्पना भिन्न शिवाय प्रश्नही असंख्य असतात. या शिबिरातील मुले स्वत:च बालनाट्य बसवतील, अशी खात्री असल्याचे प्रशिक्षक व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांनी सांगितले. ...
तळवडे बौद्धजन सेवा संघ, मुंबई व ग्रामीण तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, तळवडे (ता. लांजा) यांच्या विद्यमाने महामानावांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमी, रत्नागिरीच्या एक्सपायरी डेट ने ...
जिद्द असेल आणि काहीतरी नवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपल्या घराचे आणि आपल्या माणसांचे नाव मोठे करण्याची तळमळच आपल्याला काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा देते. ...
रत्नागिरी : महाराष्ट्र विधानपरिषद रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ९४० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. या निवडणुकीत राष्टÑवादीचे अनिकेत तटकरे व शिवसेनेचे राजी ...
पालकमंत्री, खासदार, आमदार ही सर्व सत्तेमधील नेतेमंडळी केवळ घोषणाबाजी करीत आहेत. प्रकल्पाबाबतची केवळ घोषणाबाजी, राजकारण करण्यापेक्षा प्रथम प्रकल्पाचे काम सुरू करा ...