जिल्हा परिषदेच्या सन २०१८-१९च्या २० कोटी ९७ लाख ८८ हजार ७३० रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला आज (सोमवारी) झालेल्या सर्वसामाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. हे अंदाजपत्रक वित्त व शिक्षण सभापती दीपक नागले यांनी सभागृहात मांडले. ...
रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी य ...
चिपळूणचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना कलम ५८ (२)चे बेकायदेशीर वापराबाबत जबाबदार धरण्यात आले असून, नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी यांना निर्देश देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिले आहेत. त्या ...
सर्वात नॉन करप्ट कोणी असेल तर तो शिक्षक आहे. कारण त्याच्याकडून भ्रष्टाचार होत नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, डीडीआर यांच्याकडून भ्रष्टाचार होईल, पण शिक्षकाकडून होणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल ...
मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आह ...
रत्नागिरी - माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक ... ...
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे येथील ज्येष्ठ नेते जनुभाऊ तथा जनार्दन नारायण काळे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृध्दत्वाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील मिरकरवाडा स्मशानभूमीत रात्री ९ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजातील मान्यवर उ ...
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपं ...