लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजी - Marathi News | Ratnagiri district BJP will face change in hurricane? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजी

केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार पराभव पत्करावा लागला आहे. चिपळूण नगर परिषद आणि देवरूख नगर पंचायतीमधील यशाखेरीज अन्य निवडणुकांमध्ये भाजप अपयशी झाल्याने आता भाजपमध्ये जिल्हा नेतृत्त्व बदलाच्या हालच ...

टायर फुटला, कार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू; सात तासांनी मृतदेह बाहेर - Marathi News | Tire crashes, car collapses in river, three killed; Out of the body in seven hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :टायर फुटला, कार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू; सात तासांनी मृतदेह बाहेर

इनोव्हा कारचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आणि अकरा वर्षाच्या एका मुलासह त्याची आई आणि आजी यांचा बुडून मृत्यू झाला. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत - Marathi News | 12 thousand 613 farmers in Ratnagiri district waive debt relief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी मिळाली असून, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. ...

रत्नागिरी :  अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव - Marathi News | Ratnagiri: When choosing a course, you should consider: Subhash Dev | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले. ...

रत्नागिरी  : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप सुरु - Marathi News | Ratnagiri: The works of four-lane highways in the Goa highway still started | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी  : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप सुरु

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची सुरु असणारी कामे १५ जूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही पाली जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर, खानू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून गाडी नदीत, तिघे बेपत्ता - Marathi News | Three missing from Tire on Mumbai-Goa highway, three missing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून गाडी नदीत, तिघे बेपत्ता

मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून इनोव्हा कार नदीत पडल्याने तीनजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आज बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या गाडीतून चिपळूण तालुक्यातील धामणंद येथील पाटणे कुटुंबीय प्रवास करत हो ...

उपनिरीक्षक रिझवानाला डीवायएस्पी व्हायचंय, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला - Marathi News | Deputy Inspector Rizwana to be DYSP, to be the first woman in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उपनिरीक्षक रिझवानाला डीवायएस्पी व्हायचंय, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला

रिझवानाने महत्प्रयासाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होत जिल्ह्यातून प्रथम महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. ध्येयवेड्या रिझवानाला आता राज्य सेवा आयोगाची पुढील परीक्षा पास होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) व्हा ...

रत्नागिरीत चालकाविना धावली गाडी, विचित्र अपघात - Marathi News | The car ran without a grenade, strange accidents | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत चालकाविना धावली गाडी, विचित्र अपघात

इनोव्हा गाडीचे मालक गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून एटीएममध्ये पैसै काढायला गेले. त्याचवेळी विनाचालक इनोव्हा गाडी रिव्हर्स जाऊन पेट्रोल पंपात घुसली. तेथील दोन वाहनांना जोरदार धडक देऊन स्टेट बॅँकेच्या एटीएमसमोर थांबली. शहरातील जुना माळनाका येथे गुरुवा ...

परिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस - Marathi News | IAS to be fought against the situation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :परिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आई, वडील व आजीच्या पाठिंब्यावर तनया रवींद्र दळवीने दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर सर केले. पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करून तिला पुढे आयएएस अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे. ...