दिवसभर बंद असणाऱ्या घरांची टेहाळणी करत भरदिवसा घरफोड्या करणारा परशुराम विलास शेंडगे (रा. झोंबडीफाटा, गुहागर) याला गुहागर न्यायालयाने गुहागर तालुक्यात केलेल्या तीन घरफोड्यांच्या खटल्यामध्ये १२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर गुहागरात ६ तर मुंब ...
चिपळूण शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली ...
खेड/आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळ नाका येथे स्वीफ्ट डिझायर कार व टँकर यांच्यात झालेल्या धडकेत दोन ठार, तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजंूची वाहतूक काही काळ ठप्प ...
रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे ...
कोकण रेल्वे कॉपोर्रेशनमार्फत स्टेशन मास्तर, मालवाहतूक गार्ड, अकाऊंटस असिस्टंट आणि वरिष्ठ लिपीक अशा १२४ पदांच्या भरतीसाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये ठेवणे अन्यायकारक आहे. तसेच कोकणातील उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील ...
इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने गाडी नदीपात्रात कोसळून तिघांना जलसमाधी मिळाली. हा दुर्दैवी अपघात काल (बुधवारी) दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे झाला. दरम्यान, धामणी येथे याठिकाणी रस्त्याकडेला लोखंडी रेलिंग नसल्यानेच गाडी न ...
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत ...
आत्तापर्यंत शासनाने राज्यातील बाल विकास विभागाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. केंद्राकडून या विभागासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली असूनही २०१८ - १९ सालासाठी अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी पहिलाच हप्ता देताना राज्य शासनाने हात आखडता घेतला आहे. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना प ...
शेतीमध्ये अधिक रुची असल्याने वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीदेखील त्याच उमेदीने आणि जोमाने आपले शेतीचे काम सुरु ठेवलेय ते संगमेश्वर तालुक्यातील कोसुंंब गावातील प्रयोगशील शेतकरी यशवंत जाधव यांनी. शेती क्षेत्रातील प्रयोगशीलतेचा विचार केला तर तरुणांना प ...