यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची ...
वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे. ...
कोल्हापूरहून तस्करी करून चिपळूणमध्ये विक्रीसाठी आणलेल्या सांबर शिंगांसह पाच तरुणांना चिपळूण पोलिसांनी गस्त घालताना पकडले व अधिक तपासासाठी वन खात्याकडे वर्ग केले. ही घटना गुरुवारी पहाटे ५ पूर्वी घडली. ...
गॅसवर दूध उकळायला ठेवून शेजारच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेल्या असता गॅसचा स्फोट होऊन घर आगीत बेचिराख झाल्याची घटना तालुक्यातील खोरनिनको सुतारवाडी येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली. घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. यामध्ये सुमारे सहा लाख रु ...
गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. ...
गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष सापडत नसलेल्या कॉँग्रेसला आता जिल्ह्यातील पक्षाच्या अस्तित्त्वासाठी धडपड करावी लागत आहे. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांनी फोडलेला टाहो राज्यस्तरीय नेत्यांच्या कानात अद्याप घुमलेला नाही, अशी कार्यकर्त्यांची जळ ...
रत्नागिरी शहराच्या माळनाका परिसरातील एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरून बाहेर निघताना दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंपातील कर्मचारी व तेथे उपस्थितांनी दुचाकी ढकलत रस्त्यावर नेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नं ...
आवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू आहे. आपल्या भावना दुसऱ्यासमोर व्यक्त करण्याचे ते एक उत्तम साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवाजावरून त्याच्या मनातील भावना व्यक्त होत असतात. म्हणून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र ...