संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णाला मुदत संपलेले सलाईन लावल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने कारवाईबाबत चालढकल करुन दोषी डॉक्टरला पाठीशी घातल्याने ...
राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.कोकणातील दोन जिल्ह्यांसाठ ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ...
पाच लाख बक्षिसाची हाव नांदगावातील प्रदीप सावंत (३२) यांना नडली. पोलीस यंत्रणा विविध प्रकारची जनजागृती करीत असतानाही सुशिक्षित तरुण ठकसेनांच्या जाळ्यात सापडत असल्यामुळे पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. या पिढीला कसे आवरावे या विचारात पोलीस खाते पडले आ ...
भारजा नदी पात्रातील एका मगरीने आपला आवास सोडून पिंपळोली गावातील ग्रामस्थ अल्ताफ पेटकर यांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आपला नेहमीचा सुरक्षित आवास सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरो ...
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रास्तदर धान्य दुकानांमध्ये आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण होणार आहे. जेथे नेटवर्कची समस्या होती, तिथेही आॅगस्ट महिन्यापासून पॉसद्वारेच धान्य दिले जाणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांची रूट नॉमिनी म्हणून नियु ...
केवळ पुढाऱ्यांची शिफारस म्हणून कर्जवाटप केले गेले तर सहकार क्षेत्र कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते. ग्राहकाची विश्वासार्हता, त्यासाठीचे तारण आणि कर्ज घेण्यामागील कारण या त्रिसुत्रीचा विचार करूनच कर्जवाटप होणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्य ...
सागरी सुरक्षिततेसाठी रत्नागिरीतील विमानतळ सज्ज झाला असून गुरूवारी या विमानतळावरून तटरक्षक दलाचे विमान यशस्वीपणे खाली उतरले आणि झेपावलेही. भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी चाफेकर, पीटीएम, टीएम यांनी आज डॉर्नियर ...
सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चिपळूण शहर कडकडीत बंद असून, इतर सर्व तालुक्यांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. एस्. टी. वाहतूक मात्र जिल्ह्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...