रत्नागिरी : राष्टÑीय पक्ष म्हणविणाऱ्या भाजपकडे स्वत:च्या पक्षाचा उमेदवार नाही. त्यांना उमेद्वार आयात करावा लागतो हे त्यांचे दुर्दैव आहे. याआधी जे पदवीधरचे आमदार होते व आता ज्यांना भाजपने आयात करून उमेद्वारी दिली आहे, त्यांनी गेल्या सहा वर्षांत मतदारस ...
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शासनातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून एकाही शेतकऱ्यांला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे यावर्षी अद्याप तरी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवून नवीन कामगारांना सेवामुक्त करण्याचा आदेश मध्यवर्ती कार्यालयाने दिला आहे. ...
कऱ्हाड येथे व्यापाऱ्यांचे अपहरण करून पळालेल्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम मोजायला पोलिसांना तब्बल पावणेपाच तास लागले. या तिघांकडून ४ कोटी ४८ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. ...
देवाचे गोठणेमधील शाळेत आलेल्या त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करण्यात यावी असा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली. ...
निसर्गाने कोकणाला भरभरून सौंदर्य दिले आहे. पण, काही वेळा निसर्गाने दाखवलेल्या रौद्र रूपामुळे जिल्ह्यात अनेक भागात आपत्ती येतात. त्याचा सामना करताना विविध यंत्रणांशी तत्काळ समन्वय साधता यावा, त्यातून मदतकार्य वेळेवर व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी प ...
सध्या सत्तेमुळे जिल्ह्यात काही नेत्यांच्या डोक्यात हवा शिरली असल्याचा उल्लेख कोणाचेही नाव न घेता डॉ. विनय नातू यांनी करताना त्यांचा आणि त्यांना साथ देणाऱ्या काही मंडळीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. ...
कात्रीच्या सहाय्याने समुद्रकिनारी नायलॉनच्या जाळ्यातून तीनही कासवांची सुटका करण्यात आली. त्यापैकी २ कासवांना समुद्रात सोडण्यात आले तर एका कासवाला उपचारांसाठी वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ...