शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कुळांना १०० टक्के मिळालाच पाहिजे. नाही तर चौपदरीकरणाच्या कामाची एक वीटही लावू देणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांसाठी चिपळुणात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा समाज मंदिर परिसरात राहणाऱ्या मोनिका अशोक कांबळे (२६) या युवतीने रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात कोणीच नसल्याची संधी साधत तिने हा प्रकार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...
मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ...
भविष्यात जमीन खचण्याचे प्रकार घडून निर्माण होणार धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी या जागेचा सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिल्या आहेत. जमीन खचलेल्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पीचिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी ग् ...
येत्या १ जुलैपासून राज्यात सर्वत्र राबविण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात रत्नागिरी जिल्हा सहभागी झाला आहे. जिल्ह्याला २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
दिवसभर बंद असणाऱ्या घरांची टेहाळणी करत भरदिवसा घरफोड्या करणारा परशुराम विलास शेंडगे (रा. झोंबडीफाटा, गुहागर) याला गुहागर न्यायालयाने गुहागर तालुक्यात केलेल्या तीन घरफोड्यांच्या खटल्यामध्ये १२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर गुहागरात ६ तर मुंब ...
चिपळूण शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली ...
खेड/आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळ नाका येथे स्वीफ्ट डिझायर कार व टँकर यांच्यात झालेल्या धडकेत दोन ठार, तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजंूची वाहतूक काही काळ ठप्प ...
रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे ...
कोकण रेल्वे कॉपोर्रेशनमार्फत स्टेशन मास्तर, मालवाहतूक गार्ड, अकाऊंटस असिस्टंट आणि वरिष्ठ लिपीक अशा १२४ पदांच्या भरतीसाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये ठेवणे अन्यायकारक आहे. तसेच कोकणातील उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील ...