राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधीनस्त असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे. ...
खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत. ...
रिमांड होममधील (आताचे निरीक्षणगृह) मुलाने आपल्या मातेच्या कष्टाचे चीज करीत सुमारे ५० लाखांचे चारचाकी गाड्यांचे गॅरेज स्वत:च्या हिंमतीवर उभारले आहे. ...
प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या उद्योगांवर गंडांतर आले आहे. प्लास्टिक बंदीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभर प्लास्टिक उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी ...
राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अॅड. जमीर खलिफे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन १६४२ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. गतनिवडणुकीतील मतांची संख्याही शिवसेनेला राखता आली नाही. ...
अरुण आडिवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ऐन तारुण्यात २७व्या वर्षी लोटे (ता. खेड) येथील प्राजक्त रविकिरण देवरुखकर याचे लोटे येथील रघुवीर घाटातील धबधब्यात पडून निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ रणजीत रविकिरण देवरुखकर यांनी स्वत:चे दु:ख ...
देवरूख शहरातील द्वारका स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थांमध्ये किडी असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. देवरूखातील नागरिकांनी या स्वीट मार्टवर हल्लाबोल करत मालकाला चांगलाच प्रसाद दिला. ...