महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर चिपळूणमध्ये प्रथमच पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची तोफ धडाडणार आहे. ...
खेड तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. ...
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही ...
मुग्धनाद अकादमीच्या मंथन गुरुपौर्णिमा कार्यक्रमाने रसिकांना सहा तास खिळवून ठेवले. (कै.) गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी मुग्धा भट-सामंत यांच्या सर्व वयोगटा ...
एकाच रात्री चोरट्यांनी लांजा शहरातील कुंभारवाडी येथे असलेल्या साई समर्थ प्लाझा व राजयोग पार्क या दोन इमारतींमधील एकूण चार बंद फ्लॅट फोडले. यावेळी दोन फ्लॅटमधून २१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरुन नेण्यास चोरटे यशस्वी झाले असले तरी राजयोग पार्कम ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधीनस्त असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे. ...
खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. ...