लहानपणी फटाके वाजवायलाही घाबरणारी मुलगी फायरिंगमध्ये अव्वल येईल, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. पण, एनसीसीमध्ये सहभागी होऊन केवळ फायरिंगमध्ये अव्वल न राहता लेफ्टनंट कॅप्टन पदावर पोहोचण्याची किमया सीमा शशिकांत कदम यांनी साधली आहे. ...
ज्या कल्पवृक्षाला सर्वच ठिकाणी महत्त्वाचे स्थान आहे तो नारळ आणि नारळाचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याकडे पाहिले जायचे, तो रत्नागिरी हे समीकरण आता बदलू लागले आहे. कारण कोकणातील लोकसंख्या, नारळाची असलेली मागणी आणि उत्पादन हे प्रमाण आता व्यस्त होऊ लागले अ ...
दीड-दोन वर्षात रक्ताचे, जवळचे एकूण सातजण तिने गमावले असून, कुळ्ये कुटुंबीयांतील कीर्ती आता एकटीच राहिली आहे. मात्र, वडिलांनी सुरू केलेली चहाची टपरीच जणू तिची सोबतीण बनली आहे. आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, मावशी, काका गमावलेल्या कीर्त्तीला हक्काचे असे को ...
शहरवासियांवर कोणतीहि अतिरिक्त करवाढ न लादणारे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे शिल्लकी अंदाजपत्रक खेड नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील २५०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये १० टक्के शिक्षिकांची गैरसोय झाल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे़. त्याचबरोबर अनेक शिक्षिका नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे समजते़ या बदल्या करताना ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा, तर पश्चिम भारतात २०वा क्रमांक पटकावला आहे. कोकणात प्रथम क्रमांक पटकावून नगरपरिषदेने दिल्ली दरबारी आपला झेंडा फडकावला असून, दिल्ली येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी अरविंद माळ ...
रत्नागिरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधातील कारवाईला मारूती मंदिर येथील भाजीविके्रत्या महिलांनी विरोध केल्याने नगरपरिषद कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला. भाजीविक्रेत्या महिलांच्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते ...
निसर्गसंपन्न असलेल्या कोकणात आंबा, काजू आणि मासळी यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला मर्यादा असल्याची बाब गेल्या काही वर्षात प्रकर्षाने पुढे आली आहे. मात्र, तरीही याच कारणांसाठी कोकणात विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात येऊ घातलेल्या प्रकल्पांना सातत्याने विरोध ...
रत्नागिरीच्या वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठे बळ उपलब्ध झाले आहे. ...
अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले. ...