तालुक्यातील बसणी -मांडवकरवाडी येथे नळकनेक्शन देण्यावरुन घाटी-कोकणी असा वाद निर्माण करणाऱ्या तसेच महिला सरपंचांना अपात्र व पोलिसी कारवाईची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकाºयासह कर्मचाऱ्यांची आमदार उदय सामंत यांनी ग् ...
खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर उभ्या आहेत़ मात्र, पारंपरिक व छोटे मच्छीमार पहिल्याच दिवशी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते़ ...
आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण ...
Maratha Reservation: मराठा आणि मुस्लिमांचे आरक्षण शिवसेनेला नको आहे. मी सत्तेत असताना मंजूर केलेले आरक्षण शिवसेनेनेच रद्द केले, असा आरोप स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ...
कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कोकणात २२२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेशातील सर्व विभागातून या गाड्या दि. ८ ते १३ सप्टेंबरअखेर सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून जा ...
मराठा समाज गेली दोन वर्षे आरक्षणासाठी आंदोलने करीत असून, शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी, ३ रोजी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारून या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. ...
मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली. ...
रेशनवर पूर्वी महिनाअखेरपर्यंत धान्य मिळत होते. मात्र, आता १ ते १५ तारखेपर्यंतच धान्याचे वितरण होणार आहे. यानंतर उरलेले धान्य पुरवठा विभागाकडे जमा होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांना वेळेतच धान्य घेऊन जावे लागणार आहे. ...