ग्रामस्थ व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तर कोणतेही काम होऊ शकते हे दापोली तालुक्यातील आगारवायंगणी गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत ‘मिशन बंधारे २०१९’ मोहिमेत आजपर्यंत लोकसहभागातून ...
दुर्मिळ आणि हृदयाचा अत्यंत क्लिष्ट आजार असलेल्या खेड तालुक्यातील सवेणी गावातील संचित संजय निकम या तीन वर्षाच्या चिमुरड्याला अखेर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’तर्गत नवीन जीवन मि ...
थकबाकीची पन्नास टक्के रक्कम सात दिवसात भरा, अशी नोटीस आठ प्रादेशिक नळपाणी योजनांना बजावण्याचे आदेश जलव्यवस्थापन बैठकीत अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी दिले ...
एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे. ...
आपल्या समृध्द संस्कृतीचा वारसा आजच्या आधुनिक युगातही जोपासताना गुहागर तालुक्यातील आबलोली-पागडेवाडी येथील अबालवृध्दांनी वाघबारशीची परंपरा गावातून वाघरु.... वाघरु... ओरडत वाघ पिटाळत कायम ठेवली आहे. ...
जिल्हा शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रूग्णांचे होणारे हाल यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत आमदार राजन साळवी यांनी अधिवेशन काळात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत रत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात ...
एक धाव निसर्गासाठी’ नंतर आता ‘एक धाव आरोग्यासाठी’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन ‘ब्लू ग्रीन एक्सॉटिका’ व ‘गोकी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २४ नोहेंबर रोजी तालुक्यात ...