राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे. ...
राज्य मराठी विकास संस्थेने तयार केलेला शालेय मराठी शब्दकोश शाळा-शाळांमध्ये फिरून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. निधी पटवर्धन यांनी हाती घेतला आहे. ...
टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली ...
शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढरकाळसूर रामाणेवाडी या शाळेच्या शिक्षकाला अखेर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबित केले़ ...
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदमध्ये संगमेश्वर तालुका सहभागी झाला नसल्याने बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. ...
कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...