लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
खानू येथे दोन मोटारींच्या धडकेत ९ जखमी -मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी अपघात - Marathi News | 9 injured in two vehicles in Khanu - accident on the Mumbai-Goa highway Saturday morning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खानू येथे दोन मोटारींच्या धडकेत ९ जखमी -मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळील खानू (ता. जि. रत्नागिरी) येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्हींतील ९ जण जखमी झाले आहेत. ...

कोकण रेल्वेत चोरट्यांचा धुमाकूळ-- प्रवासादरम्यान दोन प्रवाशांना लुटले - Marathi News | Two people were robbed during a trek from Konkan Railway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वेत चोरट्यांचा धुमाकूळ-- प्रवासादरम्यान दोन प्रवाशांना लुटले

कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया गाड्यांमध्ये दिवसेंदिवस चोºयांचे प्रमाण वाढत आहे. कोकण रेल्वेमधील दोन चोºयांमध्ये प्रवाशांचा रोख रकमेसह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. ...

पोस्ट पेमेंट बँकेचे दोन महिन्यात २००० खातेदार-उर्वरित ६५८ शाखा महिनाभरात सुरू होणार - Marathi News | Two month of post payment bank 2000 account holders - the remaining 658 branches will be started in a month | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोस्ट पेमेंट बँकेचे दोन महिन्यात २००० खातेदार-उर्वरित ६५८ शाखा महिनाभरात सुरू होणार

शहरासह तालुक्यातील वाटद, सैतवडे, सोमेश्वर, भाट्ये अशा एकूण पाच ठिकाणी पोस्ट पेमेंटस् बँक सुरू करण्यात आली आहे. ...

रत्नदुर्ग किल्ल्यावर उद्या साजरा होणार आरमार विजय दिन - Marathi News | Armaan Vijay Din to be celebrated tomorrow on Ratnadurg Fort | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नदुर्ग किल्ल्यावर उद्या साजरा होणार आरमार विजय दिन

शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग  मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी ...

फळबाग लागवडीबाबतची उदासीनता झटकायला हवी - Marathi News | Frustration of cultivation of Horticulture should be shaken | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फळबाग लागवडीबाबतची उदासीनता झटकायला हवी

यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मेहनत घेतल्याने राज्यातील सर्वाधिक फळबाग लागवड करणारी  जिल्हा परिषद हा मान रत्नागिरीला मिळाला आ ...

खरा भारत समजण्यासाठी पायी भारतभ्रमण- डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे यांचा संकल्प - Marathi News | Bharat Vicharan to understand true India - Resolutions of senior citizens of Dombivli Vidyadhar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खरा भारत समजण्यासाठी पायी भारतभ्रमण- डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे यांचा संकल्प

भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता)  असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प ...

कामबंद आंदोलनात संगमेश्वर कोतवाल संघटना सहभागी - Marathi News | Sangameshwar Kotwal Association participated in the Kambandh movement | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कामबंद आंदोलनात संगमेश्वर कोतवाल संघटना सहभागी

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद सुरू केले आहे. ...

धूप प्रतिबंधक बंधाºयासाठी ग्रामस्थ आक्रमक -निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | District Collectorate to get villagers aggressive fund for permanent sun protection bills | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धूप प्रतिबंधक बंधाºयासाठी ग्रामस्थ आक्रमक -निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी ... ...

राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड - Marathi News | Ratnagiri impression across the state: Planting on 3,666 hectares from nine Panchayat Samitis | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ ... ...