निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, सर्वांचीच चंगळ असते. विशेषत: मद्यपींची चांगलीच चलती असते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा मद्याच्या साठ्यातदेखील वाढ करण्यात आली आहे. ...
चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली ...
निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योज ...
काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चा ...
रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मात देत कुवारबाव ग्रामविकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे. ...
ड्रॉफीजममुळे इतरांप्रमाणे उंची नाही. परंतु, याची कधीच खंत न बाळगता खेळाकडे लक्ष केंद्रित केले. आई-वडिलांचे संस्कार व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. महाराष्ट्र शासनानेदेखील याची दखल घेत मानाचा एकलव्य प ...
चिपळूण ग्रामपंचायतीचे सर्व दफ्तरी कामकाज आॅनलाईन करावे. कामकाज आॅनलाईन करुन पेपरलेस ग्रामपंचायत करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील कामथे ग्रामपंचायतीने आपले सर्व कामकाज आॅनलाईन करुन त ...
णसाने दिवसातून दोन रुपये कमविले तर एक रुपया वाचनासाठी तर एक रुपया हा भाकरीसाठी ठेवावा. भाकरी तुम्हाला जगवते आणि पुस्तकं तुम्हांला जगायला शिकवितात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मौलिक विचारातून प्रेरित होऊन सांडेलावगण (ता. रत्नागिरी) येथील प्रसाद स ...
रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. ...