दुष्काळाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने तालुक्यातून ११पैकी ३ कृषी मंडळ विभागातील ३ गावांचा प्रात्यक्षिक पाहणी दौरा केला. ...
दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून ...
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेच्या गाड्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. दि. २ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत. आता दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती ...
गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालाव ...
पोलिसाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आत वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील एकाला अटक करण्यात आले असून, त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे. ...