अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले. ...
कोणतीही पुर्वसूचना न देता ग्रामसेवकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार अदा करण्यात आलेले नाहीत. यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरने पंचायत समिती प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ रोजी ग्रामसेवकांच्या ...
वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून ५ नवीन डॉक्टर्सनी राजीनामा दिला असून, १८ फेब्रुवारीला १ महिन्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे दिली आहे. ...
मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये रत्नागिरीतील ६१ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे महाविद्यालयाच्या कामका ...
भारजा नदीपात्रात आंबवली या ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळु उपशाविरोधात महसूल व पोलीस पथकाने संयुक्तपणे केलेल्या धडक करावाईत बोट, पंप, उपसा केलेली वाळु, ताब्यात घेताना २ लाख ८७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्लॉटचे मालकावर कारवाई करताना ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जं ...
रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल. ...