माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीसाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन मान्यता मिळालेल्या सार्वजनिक वनीकरण विभागाला गेल्या दोन तीन महिन्यापासून विभागीय वन अधिकारीच नसल्याने सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या फळबाग लागवडीच्या कामात जिल् ...
रत्नागिरीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून समस्त भंडारी समाजाच्यावतीने श्रीदेव भैरीला नारळ अर्पण करुन मंगळवारी दीपावलीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरी मंदिर ते साळवी स्टॉपकडून श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी दिवाळी शुभे ...
: खेड शहर आणि आसपासच्या गावांमध्ये बहुमजली इमारतींना बांधकामाची परवानगी देऊन नागरीवस्ती एकीकडे वाढत असली तरी सदनिका खरेदीनंतर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याबाबत अनास्था दिसून आली आहे. खेड तालुक्यात केवळ १३५ गृहनिर्माण संस्था नोंदविल्या गेल्या आहेत. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात एकही खावटी कर्जधारक नसल्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सध्या तरी कोणी ...
कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक् ...
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बुरंबी गावात एका पिसाळलेला श्वानाने पाचजणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना रविवारी घडली. या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मोहिम तेर्ये ग्रामपंचायतच्यावतीने रबविली जात आहे. ...
रत्नागिरी शहर बाजारपेठेतील रामआळी येथे एका दुकानात कपडे खरेदी करीत असताना एका व्यक्तीच्या खिशातील १० हजार रुपये एका अल्पवयीन मुलाने लंपास केले तर त्यानंतर खारेघाट रोड येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या याच व्यक्तीचे पाकीट लांबवून अज्ञात तरुणा ...
दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे. ...
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे. ...