लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

रत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार - Marathi News | Ratnagiri Zilla Parishad: Treatment of Untamed Diseases in Primary Health Center | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार

मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ...

पाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंत - Marathi News | Make four pieces of Pakistan: Brigadier Sudhir Sawant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंत

मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला ...

शहीद मेजरचे अधुरे स्वप्न पत्नी करणार पूर्ण : गौरी महाडीक, लवकरच सैन्यात होणार भरती - Marathi News | Shaheed Major completed his dream dream wife: Gauri Mahadiyak, will be soon recruited to the army | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शहीद मेजरचे अधुरे स्वप्न पत्नी करणार पूर्ण : गौरी महाडीक, लवकरच सैन्यात होणार भरती

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र मेजर प्रसाद गणेश महाडिक चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त होउन त्यांना हौतात्म पत्करले. दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी तंबूला भीषण आग लागून त्यात मेजर प्रसाद गणेश ...

संपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागर - Marathi News | Sanskrit is the only language that connects the whole country: Dr. Baldevanand Sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागर

कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ...

अतिक्रमण कारवाई : रत्नागिरी शहरातील अतिक्रमणांवर येणार टाच - Marathi News | Encroachment action: Inkling on encroachment in Ratnagiri city | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अतिक्रमण कारवाई : रत्नागिरी शहरातील अतिक्रमणांवर येणार टाच

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा शिवसेना व स्वाभिमान असा संघर्ष झाला. मारुती मंदिर येथील क्रीडांगणासमोरील परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. अ ...

मेड इन पाकिस्तानची खेडमध्ये होळी - Marathi News | Holi in Made In Pakistan Honey Village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मेड इन पाकिस्तानची खेडमध्ये होळी

शहरात मनसेतर्फे पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाऱ्या खाद्यपदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक पातळीवर धडा ...

मिरकरवाडा टप्पा -२चे काम सुरू, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये नवीन बंदर होणार - Marathi News | The work of Mirkarwada Tappa-2 will be started, new harbor will be in Sindhudurg and Raigad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मिरकरवाडा टप्पा -२चे काम सुरू, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये नवीन बंदर होणार

कोकणातील बंदरांच्या विकासासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील बंदरांसाठी ३१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २चा समावेश आहे, तर सिंधुदुर्गा ...

कार कोसळून मेढेत अपघात, सहा जखमी - Marathi News | Car collapses in Mehed accident, six injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कार कोसळून मेढेत अपघात, सहा जखमी

महाबळेश्वरनजीकच्या मेढा घाटात स्वीफ्ट डिझायर कार दरीत कोसळून अपघात झाला. अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...

रत्नागिरी जिल्ह्यात जागते रहोचे निर्देश, सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष - Marathi News | Instructions for staying awake in Ratnagiri district, special attention on coastal coast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात जागते रहोचे निर्देश, सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष

पुलवामा हल्ल्याचा भारताने एअर स्ट्राईकद्वारे बदला घेतल्यानंतर देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सर्वच पातळ्यांवर जागते रहोचे निर्देश आल्यान ...