महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक ...
मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ...
मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला ...
गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र मेजर प्रसाद गणेश महाडिक चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त होउन त्यांना हौतात्म पत्करले. दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी तंबूला भीषण आग लागून त्यात मेजर प्रसाद गणेश ...
कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ...
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा शिवसेना व स्वाभिमान असा संघर्ष झाला. मारुती मंदिर येथील क्रीडांगणासमोरील परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. अ ...
शहरात मनसेतर्फे पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाऱ्या खाद्यपदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक पातळीवर धडा ...
कोकणातील बंदरांच्या विकासासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील बंदरांसाठी ३१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २चा समावेश आहे, तर सिंधुदुर्गा ...
पुलवामा हल्ल्याचा भारताने एअर स्ट्राईकद्वारे बदला घेतल्यानंतर देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सर्वच पातळ्यांवर जागते रहोचे निर्देश आल्यान ...