रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बदली झालेल्या ३३४८ शिक्षकांपैकी ३३४० शिक्षक २ मे रोजी मूळ शाळेतून कार्यमुक्त झाले. उर्वरित ८ शिक्षकांपैकी काही स्वेच्छा निवृत्त, काही मृत, तर काही दीर्घ मुद ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पावसाळ्यात बदलणार आहे. निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्यात नेपाळ व भुतान या शेजारी देशांमधून रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना पासपोर्टची सक्ती नाही. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या या परदेशी कामगारांची नोंद आढळून येत नाही. ...
निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी चुकीची केलेली असतानाही त्यामध्ये बदल न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात अपिल केलेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांच्या बदल्यांना कोकण विभागीय आयुक्तांनी आज स्थगिती दिली. त्यापूर्वी कार्यमुक्तीचे ...
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांक ...
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदून ठेवण्यात आलेली माती रस्त्यावर आल्याने संपूर्ण महामार्ग चिखलमय झाला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती आल्य ...
राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ झाली असली तरी त्या तुलनेत कोकण अजून कूल आहे. त्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळतील, अशी अपेक्षा आहे. कोकणाबाहेरील जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांसाठी कोकणातील व ...