खेड तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आ ...
श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामा ...
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव येथे रिक्षा ट्रकवर आदळून रिक्षातील पितापुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली. ...
काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा य ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणामध्ये जिल्हा परिदेषदेचे सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारतींचे मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या नुकसानामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांच ...
सुमारे आठ कोटी रुपये खर्चातून सुरू असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट रत्नागिरी येथील पॉलिटेक्नीकमार्फत सुरू झाले आहे. दरम्यान, नाट्यगृहातील रंगमंचाला काशिनाथ घाणेकर यांचे नाव द ...
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाय त्यांनी दिलेल्या शांती, प्रेम, सद्भावना, मानवता या तत्त्वांचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. ...
मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता. ...