खेड शहर बाजारपेठेतील ओमसाई मोबाइल शॉपी फोडून तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीचे ४१ किमती मोबाईल हॅण्डसेट चोरून नेणारा संशयित आरोपी तुषार रामचंद्र गावडे (रा. अॅन्टॉप हिल, मुंबई. मूळ रा. तिसे, ता. खेड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई ...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ ...
भाजपकडे सध्या भुंगे, पाखरे आकर्षित होत आहेत. या भूमीवर पिश्चर प्लॅन्ट वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्या सुगंधाने भुंगे आकर्षित करते, भुंगे बसले की, आपल्या पाकळ्या बंद करून घेते आणि बसलेल्या भुंग्यांचा नायनाट करते. ही पिश्चर प्लॅन्ट वनस्पती म्हणजेच भाजप ...
गेले चार महिने दाभोळ मध्ये चर्चेत असणाऱ्या चिनी नौका परतीच्या मार्गावर लागलेल्या आहेत. दहापैकी आठ बोटींना दाभोळ समुद्राच्या बाहेर पाठवण्यात आले असून, उर्वरित दोन नौका अद्यापही दाभोळ बंदराबाहेर उभ्या आहेत. ...
१० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. ...
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातगाव कोसबी गावच्या सुवरे वाडीच्या जवळच पाच ते सहा फूट जमीन खाली खचली आहे. हा भाग डोंगराचा असून, पायथ्याशी जयगडची खाडी आहे. जमीन उताराची असल्याने सुमारे किमान १ किलोमीटर लांब व किमान ५ ते ६ फूट खोल भेग व इतर ठिकाणी अने ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. ...
पंख्यामध्ये जाळे अडकल्यामुळे मासेमारी नौकेच्या खडकावर आपटून फुटल्याची घटना गुरूवारी पहाटे गणपतीपुळे समुद्रकिनारी निसणघाटी येथे घडली. या नौकेवरील १० खलाशी बचावले असून, सतर्कता दाखवून त्यांनी नौकाही वाचवली आहे. ही नौका साखरतर येथील आहे. या दुर्घटनेत नौ ...
महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ...
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनची खेळाडू आकांक्षा उदय कदम हिची ५ ते १२ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत मालदिव येथे होणाऱ्या भारत-मालदिव कॅरम टेस्ट सिरीज साठी भारताच्या कुमारी गट संघात निवड झाली आहे. या वर्षासाठी तिला एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्ट्स क ...