रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील दोन कोरोनाबाधीत महिलांचा उपचारानंतरचा आहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यासह अन्य ५१ अहवालही निगेटीव्ह आल्याने रत्नागिरीच्या प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरीण ताण काहीसा कमी झाला आहे. ...
चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील झावरी नदीच्या पात्रात रुमानी बंदराजवळ आंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ...
खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण् ...
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आपली सेवा सुरू ठेवली आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्या ...
कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन या वातावरणात रत्नागिरीला दुहेरी दिलासा मिळाला आहे. राजीवडा येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, त्यासोबत एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...
कोरोनामुळे देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. अन्नधान्य भरलेली ४२ वॅगनची मालगाडी रत्नागिरीमध्ये शुक्रवारी दाखल झाली आहे. ...
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ... ...