जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. या हल्ल्यात मेर्वी - जांभूळ भाटले येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चंदूरकर गंभीर जखमी झाले आहेत. ...
रत्नागिरीमधील सिव्हिल रुग्णालय व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रामधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करणारी याचिका रत्नागिरीचे नागरिक खलील वास्ता यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री बर्निग कारचा थरार पाहावयास मिळाला. धावत्या कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळेत मिळालेली मदत आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर ...
चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक व इतिहासाचे साक्षीदार, ज्येष्ठ समाजवादी, दलित मित्र व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष रघुवीर भास्कर उर्फ तात्या कोवळे (९७) यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ...
कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. ...
गुहागरमधील मुंढर येथे शिरबार वाडीतील मंगेश गांधी यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुहागर पोलिसांनी छापा टाकत सहाजणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. ...
कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळी ७.१६ वाजता २.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिणेला ६.० किलोमीटरवर होता. मात्र, या भूकंपाचा धक्का सौम्य जाणवला. ...
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या रकमेच्या वाटप प्रक्रियेला २ सप्टें ...