रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले. ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार, असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. ...
खेळता-खेळता एयरगन रोखून चाप ओढल्याने त्यातून सुटलेला छर्रा लागून यश सुधीर धांगडे (७, रा. कामथे, हुमणेवाडी) हा बालक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्याला उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. ...
रत्नागिरी : शरीरसौष्ठव स्पर्धा म्हटल्या की, पुरूषांची मक्तेदारी. यापूर्वी या स्पर्धा पुरूषासाठी सिमित होत्या. मात्र, या स्पर्धेतही महिलांनी शिरकाव ... ...
राजापूर तालुक्यातील शेजवली गावात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भ ...
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कालभैरव मंदिराजवळील नदीतील कातळात शनिवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. फासकीत सापडल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील आपद्ग्रस्त कुटुंबाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी अलोरे व नागावे (ता. चिपळूण) येथील विनावापर जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. ...