त्यासाठी सर्व तलाठी रात्रं-दिवस काम करीत आहेत. काही तलाठी तर सुटीच्या दिवशीही काम करत आहेत. जिल्ह्यात केवळ २६९ तलाठी कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे सात ते ८ हजार सातबारांच्या दुरूस्तीसह सातबारा उतारे संगणकीकृत करण्याचे कामही देण्यात आले आहे. ...
२००७ मध्ये सेना दलात वैद्यकीय सेवा देणाऱ्या फोर्सच्या मेजर शिवप्रिया यांनी त्यांना अशाही स्थितीत जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले. कमांडो श्यामराज यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर अशाच स्थितीत हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. ...
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात डिसेंबर २०१७मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९मध्ये यातून सुमारे पाच हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या भरतीत मागासवर्गीय रिक्त पदांना कात्री लावण्य ...
पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजतागायत त्याला मूर्त स्वरूप आलेले नाही. परिणामी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच व्यापाऱ्यांनी रूंदीकरणासाठी काही अटी व शर्थी ठेवल्या ...
शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत् ...
जागतिक पातळीवर खवले मांजर अत्यंत धोक्यात आहे. खवले मांजराचे गाव म्हणून ओळख असलेल्या चिपळूण तालुक्यातील डुगवे गावात खवलोत्सव साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. १५ फेब्रुवारी रोजी डुगवे येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात सारे ग्रामस्थ एकत्र जमून ह ...
यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत. ...
राजापूर तालुक्यातील नाटे-आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला शासनाने तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिल्याने प्रकल्प परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ...
जामनगर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पाण्याची बाटली म्हणून रेल्वे स्थानकावरील नळाचे पाणी भरून देण्यात आले. त्यासाठी एका कंपनीच्या दोन रिकाम्या बाटल्या वापरण्यात आल्या. ही बाटली सीलबंद नव्हती, अशी तक्रार एका प्रवाशाने रत्नागिरी रेल्वे स्थान ...
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस कल्याण निधीअंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी तान्हाजी चित्रपट दाखवण्यात आला. या उपक्रमाची थेट दखल तान्हाजी चित्रपटातील अभिनेता अजय देवगण याने घेतली असून, या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल जिल्हा ...