रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना निसर्ग चक्रीवादळामुळे सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये दाखल झाले आहेत. या पथकाकडून गावांची पाहणी करण्यात येत आहे. ...
कोकणामध्ये 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ ची टीम चिपळूणमध्ये पाठवली आहे या टीम मध्ये 18 जवान सोबत 2 अधिकारण्याचा समावेश आहे. ...
जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून दिनांक ३ जून २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ३४ प ...
मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी रात्री १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २९७ इतका झाला आहे. तर संगमेश्वरातील एका वृद्धेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुळे मृत्यू झाल ...
कालांतराने ती विरून गेली. दरम्यान, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा हा वादळामध्ये बदलला गेला तर त्याचं नावं ‘निसर्ग’ असं ठेवलं जाईल. अद्याप त्याचं नामकरण करण्यात आलेलं नाही. जर कमी दाबाचा पट्टा सायक्लॉनिक वादळामध्ये बदला तरच त्याचं नामकरण करण्याची ...
रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नवीन कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवन येथील एका इमारतीत ही व्यवस्था करण्यात आली असून, त्या इमारतीची साफसफाई, स्वच्छता व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तत्काळ हे रुग्णालय सुरु करण्याचे आदेश ज ...
आपल्या कुटुंबासह गावाकडे जाण्यासाठी निघालेली ही बस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट उतरत होती. एका अवघड वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. ...
कोरोनाचे हे संकट कधी टळेल व कधी एकदा मुलांच्या शाळा सुरू होतील, असे प्रत्येक पालकाला वाटू लागले आहे. परंतु, कोरोनाच्या धास्तीमुळे शाळा लवकर सुरू झाल्या तरी पालक मात्र मुलांना शाळेत पाठविण्यास धजावणार नाहीत, हेही नक्की! ...
पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी राज्य, राष्ट्र आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगाचे महत्त्व पोहोचविले आहे. शरीराबरोबरच मनही सुदृढ होण्यात योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ...
अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मुंबईत कामानिमित्त राहिलेल्या चाकरमान्यांची गावकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे, तर मुंबईकर गावी येत असल्याने मनामध्ये ... ...