रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण सुरुच आहे. जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ३१ जणांचे अहवाल ... ...
रत्नागिरीत एका वकिलाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अमेय अजित सावंत (३४) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. ...
त्नागिरीतील जिल्हा बँकेच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. संजय तुकाराम सावंत (४६) असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. ...
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५० झाली आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि त्यांच्या संपर्कातील ४ ...
मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या एका महाकाय कासवाला गणपतीपुळे येथे जीवदान देण्यात आले. स्थानिक तरुणांनी तातडीने धावाधाव केल्यामुळे एक दुर्मीळ कासव बचावले. ...
गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुसळधार कोसळण्यास सुरूवात केली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळुणातील बाजारपुलाला पाणी टेका ...
१ जुलै ते ७ जुलै रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाबंदी असताना लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय कामगारांची आयात होत असून जिल्हाबंदीतही हे कामगार येथे येतात कसे? असा प्रश्न भाजपचे खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी केला आहे. ...