दारू पिऊन तर्रर्र असलेला तरुण लांजा बसस्थानकांच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर सोमवारी सायंकाळी चढला. त्याचे लडखडणे पाहून बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. ...
जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे. ...
अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या नौकांना आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलली आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून १ ते ६ सिलिंडर मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व नौका मालकांना दिले आहेत़ ...
श्रावण महिना म्हटला की, व्रतवैकल्यांचा पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभू महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आणि सर्व मंदिर बंद ठेवण्यात आली. त्यामुळे श्रावणातील ...
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील उद्यमनगर येथे आणखी एक शंभर खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आॅनलाईन पत्रकार ...
कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़. ...
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत. ...
बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीत नवे ४३ रूग्ण सापडल्याने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १,३७९ इतकी झाली होती. तर गुरूवारी सकाळी आणखी १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा १,३९१ इतका झाला आहे. रत्नागिरी शहरातील एका कापड व ...