रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम ...
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला सद्यस्थितीत एकमेव ‘शीळ’ धरणावरून पाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ... ...
Kiran Samant News: राजन साळवी हे सातत्याने आमच्या संपर्कात आहेत. ते शिवसेनेत आले नाहीत आणि CM शिंदेंनी परवानगी दिली तर लांजा-राजापूर विधानसभा लढण्यास तयार आहे, असे किरण सामंत यांनी म्हटले आहे. ...