शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१४५ चा आकडा गाठणाराच मुख्यमंत्री होईल : हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:31 IST

शरद पवार आमचे नेतेच

रत्नागिरी : प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. मात्र, १४५ आमदारांचा आकडा गाठल्याशिवाय काेणी मुख्यमंत्री हाेऊ शकत नाही. हा आकडा जाे गाठेल ताेच मुख्यमंत्री हाेईल, असे स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी रत्नागिरीत आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून हाेत आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले की, प्रत्येक माणसाला, पक्षाला आणि कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा असते. पण १४५ जाेपर्यंत हाेत नाही ताेपर्यंत काेणी मुख्यमंत्री हाेणार नाही. ज्या वेळी बेरीज हाेईल तेव्हा ते हाेईल.

शरद पवार आमचे नेतेचभविष्यात शरद पवारांसाेबत येणार का, यावर ते म्हणाले की, भविष्याचे काय माहीत नाही. तूर्तास आमचा रस्ता वेगळा आहे. आमचे ते नेतेच असून, परंतु विचारसरणी वेगळी आहे. आमची विचारधारा वेगळी आहे. आमचा राजकीय मनसुबा बदललेला आहे.

भुजबळांचा विराेध नाही

कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण मिळाले पाहिजे, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जे पात्र आहेत त्यांना दाखले देणेही सुरू झाले आहे. छगन भुजबळ यांचाही आरक्षणाला विराेध नाही. पण ओबीसींच्या वाट्याचे देऊ नका, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHasan Mushrifहसन मुश्रीफChief Ministerमुख्यमंत्री