शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Ratnagiri News: ताण तणावाच्या जीवनशैलीत योगाची नितांत गरज : जिल्हाधिकारी 

By मनोज मुळ्ये | Updated: June 21, 2023 12:22 IST

तटरक्षक दलातर्फे विमानतळावरच योग शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : आजच्या बदलत्या ताण-तणावच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी जास्मिन, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर उपस्थित होते.अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी केली एक तास योगासनेजिल्हाधिकारी म्हणाले की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योगा करणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित योगा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी, कर्मचारी आणि शाळांमधील विद्यार्थी यांनी एक तास योगासने केली.तटरक्षक दलातर्फे विमानतळावरच योग शिबिराचे आयोजनआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रत्नागिरीमध्ये भारतीय तटरक्षक दलातर्फे विमानतळावरच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील बेस कॅम्पवर उत्तम नियोजन करण्यात आले होते. यात  तटरक्षक दलाचे अधिकारी आणि शाळेतील मुलेही सहभागी झाली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीYogaयोगासने प्रकार व फायदे