शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

रत्नागिरीत मँगो, मरीन पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By रहिम दलाल | Updated: September 4, 2022 17:23 IST

राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

रत्नागिरी : राज्यात ५ लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरीतही लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्याच्याच शेजारी मंगो आणि मरीन पार्कही उभारण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रत्नागिरीतही हे पार्क उभरण्यात येणार असून त्यासाठी लागणारी जागा एमआयडीसीमार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाबरोबर कशा पद्धतीनं टायअप करायचे आहे, याबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

लॉजिस्टिक पार्क आणि मँगो. मरीन पार्क यांना उद्योग विभागाकडून तत्वतः मान्यता दिल्याचेही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. आंबा, काजू, मासे हे मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून एक्सपोर्ट करतो. मात्र, जयगड किनाऱ्यावर तीन इंटरनॅशनल जेट्टी आहेत. येथून परवानगी मिळाल्यास आपल्याला कंटेनर एक्सपोर्ट करण्यासाठी जेएनपीटीला जाण्याची आवश्यकता नाही. ते जयगड बंदरातूनच एक्सपोर्ट करता येतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी