शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
2
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
3
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
4
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
5
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
6
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
7
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
8
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
9
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
10
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
11
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
12
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
13
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
14
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
15
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
16
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
17
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
18
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
19
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
20
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

रत्नागिरीत मँगो, मरीन पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By रहिम दलाल | Updated: September 4, 2022 17:23 IST

राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

रत्नागिरी : राज्यात ५ लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरीतही लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्याच्याच शेजारी मंगो आणि मरीन पार्कही उभारण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रत्नागिरीतही हे पार्क उभरण्यात येणार असून त्यासाठी लागणारी जागा एमआयडीसीमार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाबरोबर कशा पद्धतीनं टायअप करायचे आहे, याबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

लॉजिस्टिक पार्क आणि मँगो. मरीन पार्क यांना उद्योग विभागाकडून तत्वतः मान्यता दिल्याचेही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. आंबा, काजू, मासे हे मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून एक्सपोर्ट करतो. मात्र, जयगड किनाऱ्यावर तीन इंटरनॅशनल जेट्टी आहेत. येथून परवानगी मिळाल्यास आपल्याला कंटेनर एक्सपोर्ट करण्यासाठी जेएनपीटीला जाण्याची आवश्यकता नाही. ते जयगड बंदरातूनच एक्सपोर्ट करता येतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी