शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हेवेदावे सोडून जोरात काम करा, मंत्री उदय सामंतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला 

By मनोज मुळ्ये | Updated: December 26, 2023 14:53 IST

रत्नागिरी : मी जेव्हा मतदार संघातील लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा मला तुमच्या पासून ऊर्जा मिळते आणि त्या ...

रत्नागिरी : मी जेव्हा मतदार संघातील लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा मला तुमच्या पासून ऊर्जा मिळते आणि त्या बळाबर मी काम काम करत असतो. अनेक कार्यकर्ते कधी कधी नाराज होतात. मात्र, माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते असतात त्यांना मी समानतेची वागणूक देतो हे ही विसरून चालणार नाही. पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे साेडून जाेरात काम करा, असा सल्ला राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.

रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावाच्या ९ कोटी ९१ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साेमवारी सायंकाळी उशिरा करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी तालुकाप्रमुख महेश म्हाप, सरपंच जानवी घाणेकर, उपतालुकाप्रमुख भिकाजी गावडे, आबा बंडबे, रमेश कसबेकर, पिंट्या साळवी, हर्षल पाटील, मिलिंद खानविलकर, श्रीकांत रानडे, देवदत्त पेंडसे तसेच इतर पदाधिकारी आणि खेडशीवासी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, खेडशी गावाच्या विकासासाठी तुमचा आमदार कटीबद्ध आहे. मी खेडशीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करून गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खेडशी गावाच्या विकासासाठी तब्बल ९ कोटी ९१ लाखाचा निधी उपलब्ध करून देता आला. मी दिलेला शब्द पूर्ण केला आता खेडशीवासीयांचे आशीर्वाद मागण्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय, असे ते म्हणाले. तुम्ही कार्यक्रमाला जी गर्दी केली त्या गर्दीने तुम्ही उदय सामंत यांचेच असल्याचे दाखवून दिला आहात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत