शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हेवेदावे सोडून जोरात काम करा, मंत्री उदय सामंतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला 

By मनोज मुळ्ये | Updated: December 26, 2023 14:53 IST

रत्नागिरी : मी जेव्हा मतदार संघातील लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा मला तुमच्या पासून ऊर्जा मिळते आणि त्या ...

रत्नागिरी : मी जेव्हा मतदार संघातील लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा मला तुमच्या पासून ऊर्जा मिळते आणि त्या बळाबर मी काम काम करत असतो. अनेक कार्यकर्ते कधी कधी नाराज होतात. मात्र, माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते असतात त्यांना मी समानतेची वागणूक देतो हे ही विसरून चालणार नाही. पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे साेडून जाेरात काम करा, असा सल्ला राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.

रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावाच्या ९ कोटी ९१ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साेमवारी सायंकाळी उशिरा करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी तालुकाप्रमुख महेश म्हाप, सरपंच जानवी घाणेकर, उपतालुकाप्रमुख भिकाजी गावडे, आबा बंडबे, रमेश कसबेकर, पिंट्या साळवी, हर्षल पाटील, मिलिंद खानविलकर, श्रीकांत रानडे, देवदत्त पेंडसे तसेच इतर पदाधिकारी आणि खेडशीवासी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, खेडशी गावाच्या विकासासाठी तुमचा आमदार कटीबद्ध आहे. मी खेडशीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करून गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खेडशी गावाच्या विकासासाठी तब्बल ९ कोटी ९१ लाखाचा निधी उपलब्ध करून देता आला. मी दिलेला शब्द पूर्ण केला आता खेडशीवासीयांचे आशीर्वाद मागण्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय, असे ते म्हणाले. तुम्ही कार्यक्रमाला जी गर्दी केली त्या गर्दीने तुम्ही उदय सामंत यांचेच असल्याचे दाखवून दिला आहात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत