शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंचतीर्थ विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचा समावेश करावा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 15:56 IST

केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

मंडणगड : केंद्र शासनातर्फे पंचतीर्थांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या पंचतीर्थ विकासामध्ये मंडणगड तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे गावाचाही समावेश करावा असे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी आंबडवे येथे बाेलताना सांगितले.राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी सकाळी आंबडवे गावाला भेट दिली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यामंदिरात आयाेजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.यावेळी राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, हे स्थान असे आहे की, याठिकाणी येणारा हा प्रत्येकजण भावूक हाेताे. केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे. पंचतीर्थ या नावाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये माहू, नागपूर, दिल्ली, मुंबई आणि लंडन येथील स्थळांचा समावेश करावा असेही ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की,  शिक्षण हेच मानवाच्या प्रगतीचे माध्यम आहे, हे बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले हाेते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले हाेते. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देताना बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला पहिले स्थान दिल्याचेही त्यांनी सांगितले.खासदार अमर साबळे यांनी या गावाच्या विकासासाठी निधी दिला आहे. विकासासाठी व्यक्ती आणि संस्थांनी आपले याेगदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamnath Kovindरामनाथ कोविंद