शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पंचतीर्थ विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचा समावेश करावा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 15:56 IST

केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

मंडणगड : केंद्र शासनातर्फे पंचतीर्थांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या पंचतीर्थ विकासामध्ये मंडणगड तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे गावाचाही समावेश करावा असे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी आंबडवे येथे बाेलताना सांगितले.राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी सकाळी आंबडवे गावाला भेट दिली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यामंदिरात आयाेजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.यावेळी राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, हे स्थान असे आहे की, याठिकाणी येणारा हा प्रत्येकजण भावूक हाेताे. केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे. पंचतीर्थ या नावाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये माहू, नागपूर, दिल्ली, मुंबई आणि लंडन येथील स्थळांचा समावेश करावा असेही ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की,  शिक्षण हेच मानवाच्या प्रगतीचे माध्यम आहे, हे बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले हाेते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले हाेते. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देताना बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला पहिले स्थान दिल्याचेही त्यांनी सांगितले.खासदार अमर साबळे यांनी या गावाच्या विकासासाठी निधी दिला आहे. विकासासाठी व्यक्ती आणि संस्थांनी आपले याेगदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamnath Kovindरामनाथ कोविंद