शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडली; जगबुडी नदी इशारा पातळीवर

By शोभना कांबळे | Updated: September 9, 2023 16:33 IST

आज, शनिवारी पावसाने काही काळ उघडीप दिली

रत्नागिरी : गेल्या दिवसभरातील पावसाच्या संततधारेने जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीची सरासरी पावसाने ओलांडली आहे. खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील परशुराम घाटात काही ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने या घाटातील वाहतूक चिरणीमार्गे फिरविण्यात आली आहे. आज, शनिवारी पावसाने काही काळ उघडीप दिली.शुक्रवारी पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर घेतला होता. शनिवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसात गुहागरात सर्वाधिक (१७० मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली असून लांजा (१४४ मिलीमीटर), रत्नागिरी (१४०), चिपळूण (१३९ मिलीमीटर), दापोली (१२५ मिलीमीटर), राजापूर (११४ मिलीमीटर), खेड (११३ मिलीमीटर) या तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. मंडणगड आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस पडला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २७१९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीची सरासरी (२६५५ मिलीमीटर) पावसाने ओलांडली आहे. एका दिवसाच्या पावसाने खेडमधील जगबुडी नदीचे पात्र ५.७५ मीटरपर्यंत गेले आहे. अन्य नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत. हवामान खात्याने जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी