शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

माझा खर्च मीच केलाय! लंडन दौऱ्याचा मंत्री उदय सामंत यांनी दिला पुरावा

By मनोज मुळ्ये | Updated: October 5, 2023 14:34 IST

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्याच्या कार्यक्रमासाठी लंडनला जाण्याचा खर्च माझा मीच केला होता, अशी ...

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्याच्या कार्यक्रमासाठी लंडनला जाण्याचा खर्च माझा मीच केला होता, अशी चपराक राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावली आहे. समाजमाध्यमावर त्यांनी याचे पुरावेही सादर केले आहेत.महाराष्ट्रच नाही तर देशासाठी अभिमान वाटावा असा हा कार्यक्रम होता. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत मंत्री उदय सामंत हेही लंडनला गेले होते. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरुन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला मंत्री सामंत यांनी नाव न घेता उत्तर दिले आहे. त्याचेळी त्यांनी २०२२ च्या दावोस दौऱ्याबाबतची उत्तरे मिळाली नसल्याचा चिमटाही काढला आहे.लंडन दौऱ्यासाठी जाण्यायेण्याचा तसेच तेथे राहण्याचा खर्च आपण स्वत: केला आहे. असे ट्विट मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सोबत त्यांनी ट्रॅव्हल कंपनीला दिलेल्या धनादेशाची छायाप्रतही जोडली आहे. ‘२०२२ च्या दावोस दौऱ्याबाबत आपण केलेल्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. मी आता ती मागणारही नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळेल, तेव्हा संबंधितांनी ती द्यावीत. माझ्यासाठी हा विषय संपला’, असे त्यांनी यात म्हटले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र उद्योग जगतात पहिल्या क्रमांकावर असून, भविष्यातही हा क्रमांक कायम राहण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतLondonलंडन